एंझायटी की जगाचा अंत की वर्ल्ड वॉर सुरु आहे? एंझायटी प्रॉब्लेम्ससाठी स्वयंसूचना: Hypnotherapy works Marathi Affirmations for Anxiety
Marathi Affirmations for Anxiety problem:
1) मी अतिशय शूर व धैर्यवान आहे.
2) माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी शांत आणि रिलॅक्स होत आहे.
3) मी स्वतःला भीती वाटणे..
Helpful Positive Affirmations in Marathi for Everyday Success | मराठी सकारात्मक स्वयंसूचना
1. मला प्रत्येक दिवशी मिळत असलेल्या प्रेम व जिव्हाळ्याबद्दल मी खूप आभारी आहे. 2. मला प्राप्त होत असलेल्या अनेक शुभाशीर्वादाच्या स्त्रोताबद्दल मी खूप ऋणी आहे.
पितृ दोष असणे आणि मृत्युसंबंधीत धार्मिक विधी यथोचित शास्त्रोक्त पूर्ण न केलेले असणे Pitru Dosh and Incomplete Rituals of The Deceased
पितृदोषाची काही कारणे :
1)पितृंचे अस्तित्व पूर्णत: विसरणे
2)पितरांचे अंत्यसंस्कार व श्राद्ध दिवसकार्य न करणे / अर्धवट करणे
3)धार्मिक स्थळी वड पिंपळ झाड तोडणे..
“शांभवी मुद्रा” कॉन्शसनेस मजबूत करणारी व तेजस्वी बनवणारी अभ्यासकांची मुद्रा (शंभुकी शांभवी) Shambhavi Mudra: Powerful Consciousness Strengthening Mudra
गंमत म्हणजे शांभवी मुद्रेमध्ये बुबुळं वरच्या दिशेला झालेली असताना आपण उघड्या डोळ्यांनी निद्रा सुद्धा घेऊ शकतो. खूपच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे ना..
एंझायटी की जगाचा अंत की वर्ल्ड वॉर सुरु आहे? एंझायटी प्रॉब्लेम्ससाठी स्वयंसूचना: Hypnotherapy works Marathi Affirmations for Anxiety
Marathi Affirmations for Anxiety problem:
1) मी अतिशय शूर व धैर्यवान आहे.
2) माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी शांत आणि रिलॅक्स होत आहे.
3) मी स्वतःला भीती वाटणे..
अक्षय तृतीया: देव, पितृ आशीर्वाद आनंदोत्सव Akshaya Tritiya: A Festival of Blessings!
अक्षय तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र कंपनलहरी उच्च देवतांच्या..
रसिकहो, सुरभिमुद्रा क्या है?! सगळं फ्री? हे खरंssय?! Surabhi Mudra: “How to” and Facts
न्यास म्हणजे स्थापना करणे. एखादी साधना, मंत्र जप अनुष्ठान सुरू करण्याआधी वेगवेगळे न्यास केले जातात. त्यामध्ये करन्यासाला विशेष महत्त्व आहे. विविध न्यासाच्या..
‘पंचकर्म अॅट होम’ – स्वत:च्या घरी स्वत:च स्वत:चे पंचकर्म संपन्न करा. (DIY ‘Panchakarma At Home’)
पंचकर्म केल्यामुळे काय उपयोग होतात?
1.पंचकर्मामुळे शरीर पूर्णपणे विषद्रव्य विरहित बनतं, 2. पंचकर्मामुळे शरीरातील विविध सिस्टिम्स धुतल्याप्रमाणे स्वच्छ होतात..