Training त्रिबंध: आयुष्याचा महाबंध | Tribandh: The Mahabandh of Life (Tribandh Pranayam) Dr. Sunetra Javkar, April 6, 2024May 8, 2024 “इंद्रियांचा स्वामी मन आहे मनावर प्राणच अंकुश लावू शकतो. त्यामुळे जर जितेंद्रिय म्हणायचं असेल तर प्राणांची साधना करणे, आवश्यक आहे.” ‘जाबाल दर्शनोपनिषद’ यामध्ये असे म्हटले आहे की, प्राणायामाने चित्ताची शुद्धी होते. चित्त शुद्ध झाले की, अनेक तर्क- वितर्क आणि जिज्ञासा यांचं शमन आणि समाधान आपोआप होते. ‘प्रश्नोपनिषद’ मध्ये म्हटलं आहे…Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Continue Reading