मानवाची डायनॅमिक चैतन्य विद्युत शक्ती: Electricity of the Human Mind
अणु सतत नृत्य (चलायमान व गतिशील) करत असतात. अणुच्या या गतीमुळे एक प्रकारची विद्युत ऊर्जा सतत उत्पन्न होत असते. या अणुंमध्ये निर्माण होणारे..
अणु सतत नृत्य (चलायमान व गतिशील) करत असतात. अणुच्या या गतीमुळे एक प्रकारची विद्युत ऊर्जा सतत उत्पन्न होत असते. या अणुंमध्ये निर्माण होणारे..
प्राणशक्तीची अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने प्राणायामाचे महत्त्व विशेष आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर प्राणांच्या व्यायामाला प्राणायाम म्हणतात..
हिप्नॉटिझम स्लिप या सर्वांच्या प्रोग्रामिंग मध्ये खूप चांगले बदल घडवून आणले जातात. त्यांचे जे काही ट्रिगरिंग पॉईंट्स, ट्रॉमा लेव्हल्स आहेत, या व्हायब्रेशन्स..
कधी कधी मग असं लक्षात येतं की, आपला कॉम्प्युटर हा खूपच स्लो चालतोय, मध्ये मध्ये रखडतोय. कधी कधी तर हँग सुद्धा होतोय. अशा वेळेला कॉम्प्युटर एक्स्पर्टला बोलावलं..
या बाटलीमध्ये कोणतंही विष नव्हतं ते केवळ साखरेचे पाणी होतं, हे आता प्रयोगशाळेतही सिद्ध झालं होतं. सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. कारण या मुलाने खरोखरचे..
कधीकधी या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये प्रसंगांची अशी गुंफण निर्माण होते की आपली गतजन्मीची आध्यात्मिकता शक्तिशाली स्वरूपामध्ये आत्ताच्या आयुष्याशी जोडण्याची..
एखाद्या व्यक्तीला समजावून सांगण्याची गोष्ट, साध्या सरळ शब्दांमध्ये सांगितल्यावर, समजत नाहीय, कारण त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये चुकीची माहिती आधी फीड झाली आहे.
आपण सर्वजण तीन मिती असलेल्या जगात जगतो; ज्याला ‘थ्री डायमेन्शनल वर्ल्ड’ असं म्हणतो. परंतु एक पुढची चौथी मिती आहे, तिचं नाव आहे तुरिया अवस्था. जागृती स्वप्न..
Marathi Affirmations for Anxiety problem:
1) मी अतिशय शूर व धैर्यवान आहे.
2) माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी शांत आणि रिलॅक्स होत आहे.
3) मी स्वतःला भीती वाटणे..
हिप्नोथेरपी फक्त आजारी व्यक्तीसाठीच केली जाते असे नाहीय. व्यक्तिमत्त्व विकासांतर्गत ज्या गोष्टी येतात, त्या सर्व गोष्टींवर हिप्नोथेरपी पॉवरफुली वर्क करते..
पहिले प्रसंग जे आहेत, त्यात प्रेमपूर्ण भाव प्रसारित होत आहेत. प्रेमाची किरणं प्रसारित होत आहेत. तिसर्या प्रसंगात दत्तात्रेयांच्या भक्तीरसाची किरणं पाझरत आहेत..
Cord फॉर्म झाल्यामुळे तीव्र भावनिक किंवा मानसिक घटना घडते, जसे की आघातजन्य किंवा वेदनादायक घटना, याचा त्रास तुम्हाला विनाकारण होतो..
तुमच्या आयुष्यात आलेली, तुमच्या सभोवतालची अनेक माणसं, विशिष्ट स्थळं, तसेच दु:खाचे, मानहानीचे, अपमानाचे, आप्तांच्या मृत्युंचे, भीतिदायक, प्रक्षोभक, अटीतटीचे..
तक्रारी करताना आपण हा विचार करतच नाही की, ज्या गोष्टी आयुष्यात घडून याव्या म्हणून आपण इच्छा व्यक्त केल्यात, कधी जाहीरपणे, तर कधी मनामध्ये, त्या ‘स्वतःच्याच..
तुमच्या मनात जे चाललेले असते, त्याचेच ते प्रतिबिंब असते. म्हणजेच तुमचे मन समाजापेक्षा वेगळे नसते. तुमची संस्कृती, तुमचा धर्म, तुमचे वेगवेगळे वर्गभेद आणि अनेक…
Copyright © 2026 | WordPress Theme by MH Themes